भारत : संकीर्ण घडामोडी
● भारत स्वतंत्र झाला : १५ ऑगस्ट १९४७
- भारत प्रजासत्ताक बनला : २६ जानेवारी १९५० भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर १९४६ (दिल्ली)
- भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा (९ ते ११ डिसें. १९४६)
- भारतीय घटना समितीचे अध्यक्ष : डॉ. राजेंद्र प्रसाद
● घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर '
घटना समितीचे सल्लागार : बी. एन. राव
• घटना समितीचे एकूण कामकाज २ वर्षे ११ महिने १८ दिवस (प्रत्यक्ष कामकाज १६५ दिवस) घटना समितीने घटना संमत केली २६ नोव्हेंबर १९४९
• भारतीय राज्यघटना अंमलात आली. २६ जानेवारी १९५०
घटनेनुसार भारताचे वर्णन : सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही (प्रजासत्ताक), गणराज्य
• भारतीय घटनेत समाविष्ट असलेल्या भाषा २२ (आठवे परिशिष्ट)
राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष : फाजल अली (१९५३)
राज्य पुनर्रचना आयोगाचे इतर सदस्य : के. एम. पण्णीकर, पं. हृदयनाथ कुंझरू.
• भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले देशातील पहिले राज्य आंध्र प्रदेश (१ ऑक्टोबर १९५३)
● भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ठांची संख्या १२
• भारतीय राज्यघटनेतील प्रकरणे (भाग) २४
• घटनेतील मूलभूत अधिकारांची संख्या ६ (भाग तीन)
• घटनेतील मूलभूत कर्तव्यांची संख्या ११ (भाग ४अ)
भारत : गौरवचिन्ह
● भारतीय राष्ट्रगीत :राष्ट्रगीत : जन गण मन,
• रचना : रवींद्रनाथ टागोर
(मुळ गीत ५ कडव्यांचे, मात्र पहिल्या कडव्यास राष्ट्रगीत म्हणून मान्यता )
प्रथम गायन : २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन)
● राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता : २४ जानेवारी १९५०: (गायनाचाका लावधी ५२ सेकंद)
● राष्ट्रगीताचा इंग्रजी अनुवाद : 'Morning Song of India' (रवींद्रनाथ टागोर)
• राष्ट्रीय गीत : वंदे मातरम्
• निवड : बंकिमचंद्र चटर्जी यांच्या 'आनंदमठ' कादंबरीतून
प्रथम गायन : १८९६ चे कोलकाता अधिवेशन.
• राष्ट्रचिन्ह (राजमुद्र
• राष्ट्रचिन्हाची निवड सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरून • राष्ट्रचिन्हास मान्यता २६ जानेवारी १९५०
• राष्ट्रचिन्हाचे स्वरूप :सिंह, घोडा व बैल या प्राण्यांची प्रतिकात्मक चित्रे चार सिंहांपैकी तीन दर्शनी बाजूस व एक पाठीमागे.
राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे उजव्या बाजूस घोडा व डाव्या बाजूस बैल असे 'धर्मचक्र' आहे. राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हा देवनागरी लिपीतील संदेश असून त्याची निवड मुंडक उपनिषदातून केली आहे.
भारत राष्ट्रध्वज
घटना समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली : २२ जुलै १९४७
स्वरूप : तिरंगा
• सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा व सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा आहे:मध्यभागी पांढन्या पट्ट्यावर निळसर (Navy Blue) रंगांचे अशोक चक्र.
• हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून निवडले असून त्यास २४ आरे आहेत. • राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर- २:३
• राष्ट्रीय कॅलेंडर :मान्यता २२ मार्च १९५७
• वैशिष्ट्य शके कालगणनेनुसार रचना (इसवीसनाच्या मागे ७८ वर्षे)
• राष्ट्रीय कॅलेंडरनुसार (शके कालगणना) नववर्षाची सुरूवात चैत्र शुध्द प्रतिपदा (गुढी पाडवा)
या कैलेंडरनुसार वर्षाचे ३६५ दिवस मानतात.
ग्रेगेरियन कॅलेंडरशी सांगड घालताना, चैत्र शुध्द प्रतिपदा दरवर्षी २२ मार्च रोजी व लीप वर्षात २१ मार्च रोजी येते.
• राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फूल : कमळ, राष्ट्रीय फळ आंबा,
• राष्ट्रीय नदी गंगा
• राष्ट्रीय जलचर: डॉल्फिन •
राष्ट्रलिपी देवनागरी व इंग्रजी, • राष्ट्रभाषा हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: