सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023 Gk questions with answers Gk questions with answers 1.खालीलपैकी कोणत्या शहरात लोह पोलाद कारखाना नाही ? a) भिलाई b) कानपूर c) दुर्गापुर d) रुरकेला 2. भारतात खालीलपैकी कोणत्या संस्थानाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचायत राज पद्धतीचा पुरस्कार केला होता ? a) कोल्हापूर b) सांगली c) औंध d) सातारा 3. खालीलपैकी कोणत्या जलविद्युत केंद्राचा पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी सर्वात मोठा सहभाग आहे ? a) राधानगरी b) कोयना c) भाटघर d) जायकवाडी 4. ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो ? a) पहिला b) चौथा c) तिसरा d) दुसरा 5. महाराष्ट्रातल्या कोणत्या नदीचा उल्लेख तिच्या आकारावरून दक्षिणगंगा असा केला जातो ? a) गोदावरी b) कृष्णा c) भीमा d) पंचगंगा 6. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समावेश होता ? a) 21. b) 26. c) 29. d) 35. 7. 'लोअर पेनगंगा' व 'लेंडी' प्रकल्प महाराष्ट्र राज्य कोणत्या राज्यासोबत संयुक्तपणे राबित आहे ? a) गोवा b) मध्य प्रदेश c) कर्नाटक d) तेलंगणा 8. खालीलपैकी कोणत्या राज्यांना "तुंगभद्रा" बहुउद्देशीय योजनेचा फायदा झाला आहे ? a) तमिळनाडू व कर्नाटक b) बिहार व ओरिसा c) तमिळनाडू व महाराष्ट्र d) आंध्र प्रदेश व केरळ 9. 'नागार्जुन सागर' सिंचन प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? a) महाराष्ट्र b) कर्नाटक c) गुजरात d) तेलंगणा 10. नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ? a) स्वामी केवलानंद b)महर्षी कर्वे c) रमाबाई रानडे d) यांपैकी कोणीही नाही Submit
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: